वनस्पतीचा कोणताही भाग जेव्हा आपण वनसतीच्या अभिरुधि साठी वापरतो त्याला बियाने म्हणतात

म्हणज मूलांकर आनि आग्राकूर यांचा आन्न संचय म्हणजे बी.

①जमिनेतून व बियापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता

2] बियनाची शेतात उगविण्याची शमता वाढते

③ बियनांची शेतात रोपांची निरोगी जोमदार बाढवे वाढ होते

(4) रोगर रोपांची संख्या कमिझा कमि झाल्या मुळे हेक्टरी उत्पदामधू वाढ

(5) रोग व किडी नियत्रावरील खर्चात बचत होते .

⑥ बिजप्रक्रिया साठी कमि खर्च येतो

(१) रासायनिक बीज प्रक्रिया

(२)जैविक बीज प्रक्रिया

(३) भैतिक बीज प्रक्रिया