अर्थिंग आपण करंट न लागू म्हणून जमिनीच्या आत मध्ये एक कोळसा मीठ पाणी यांची पावडर टाकतो व एक लोखंडी खांब घेऊन जमिनीच्या आत मध्ये त्याला पुरले

व एक वायर वर काढतो ती वायर जमिनीच्या खालून येते व व ती सर्व ठिकाणी पोहोचवली जाते त्याने की आपल्याला विजेपासून संरक्षण मिळते त्या मुळे आपण घराला आर्थिक करतो त्याचे अनेक फायदे आहे त्यामुळे घरात कुठलेही प्रकारचे कोणालाही विजा होत नाही